Posted inताज्या बातम्या

पावसाळ्यात इथं भेट देण्याचा प्लॅन आहे?, जाण्यापूर्वी ही महत्त्वाची बातमी वाचा

National Parks In Maharashtra : अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानांमध्ये वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. वन्य प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक वातावरणात पाहण्यासाठी हजारो पर्यटक येथे पोहोचतात. मात्र दरवर्षी पावसाळ्यात ही अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने बंद होतात. तथापि, त्यांच्या बंद आणि उघडण्याच्या तारखांची घोषणा मान्सूनच्या आगमनाच्या वेळेवर अवलंबून असते. अनेक राज्यांमध्ये मान्सूनने दणका दिला आहे, त्यामुळे ही अभयारण्ये आणि […]