Posted inताज्या बातम्या

पुण्यात किती पगार असला म्हणजे आरामात जगता येत ? पुणेकरांनी स्पष्टच सांगितलं

Pune News : पुणे, मुंबई आणि नाशिक ही महाराष्ट्राची तीन महत्त्वाचे शहरे राज्याचे सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखले जातात. एकमेकांना त्रिकोणात छेदत असलेली ही शहरे राज्याच्या एकात्मिक विकासाचे मापदंड मोजण्यासाठी महत्वाची आहेत. या तिन्ही शहरांच्या आपापल्या विशेषता आहेत. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. तर नासिक देशातील एक महत्त्वाची कृषी बाजारपेठ आहे. पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. […]