Posted inताज्या बातम्या

काळजी घ्या ! अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळ येणार, ताशी 50 KM वेगाने वारे वाहणार

Ahmednagar News : दोन दिवसांपूर्वी देशाची आर्थिक राजधानी अन महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईवर वादळाचे सावट पाहायला मिळाले. या वादळामुळे मुंबई सह मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई परिसरात नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. या काळात 40 ते 50 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहत होते. यामुळे मुंबईमधील घाटकोपर परिसरात मोठे होर्डिंग कोसळले होते. यात काही […]